Swami Seva

Swami Seva स्वामी सेवा या युट्युब चैनल मार्फत मह?

https://kutumbapp.page.link/gmD2sBEkiT6B8dUV8 नवरात्रि  की  अनुष्ठान  नवरात्रि  की  अनुष्ठान  साधना  का  अत्यधिक  महत्व ...
20/03/2023

https://kutumbapp.page.link/gmD2sBEkiT6B8dUV8
नवरात्रि की अनुष्ठान
नवरात्रि की अनुष्ठान साधना का अत्यधिक महत्व माना गया है। इसमें पूजा- अर्चा की निर्धारित विधि व्यवस्था का अपना महत्व है और ऋतु सन्धि के अवसर पर इस बेला की समयपरक विशेषता है। इतने पर भी इस रहस्य को भली प्रकार हृदयंगम किया जाना चाहिए कि आत्मिक प्रगति के साथ जुड़ी रहने वाली सिद्धियों की दृष्टि से इन अनुष्ठानों का मर्म उस अवसर पर पालन किये जाने वाले अनुबन्ध, अनुशासनों के साथ जुड़ा हुआ है। वे नियम सामान्य व्यवहार में कुछ कठिन तो पड़ते हैं, पर ऐसे नहीं हैं जि...
ओर पढे ओर शेअर करे https://kutumbapp.page.link/gmD2sBEkiT6B8dUV8

सुवर्ण शक्तिपीठ

नमस्कार भक्तगणों।*🔯श्रीमहाविद्या साधना शक्तिपीठ*🔯 के माध्यम से दश महाविद्या की साधना कैसे की जानी चाहिए तथा 👉🕉️ दशमहाविद...
26/02/2023

नमस्कार भक्तगणों।
*🔯श्रीमहाविद्या साधना शक्तिपीठ*🔯 के माध्यम से दश महाविद्या की साधना कैसे की जानी चाहिए तथा 👉🕉️ दशमहाविद्याओ में जो माता *ललिता त्रिपुर सुन्दरी* है उसे श्रीविद्या भी कहा जाता ही उनकी उपासना कैसे की जाती तथा उनके (1000) नाम 🕉️ *श्रीललितासहस्रनाम स्तोत्र* है उसके एक एक श्लोक तथा एक एक नामोका महत्व उसका हिंदी में विवरण इस कुटुंब ऐप के माध्यम से हम दे रहे है और दशमहाविद्या जानकारी करते रहेंगे ताकि माता के भक्त गण को माता का प्यार मिले
👉इसलिए इस श्रीमहाविद्या साधना शक्तिपीठ के समुदाय में सामिल हो जाओ
👉इस समुदाय में सामिल होने के लिए कोई शुल्क नहीं है तथा सिर्फ मैय्या का प्यार सबको मिले बस इतनी कामना है
इसलिए सामिल होने के लिए इस लिंक पे क्लिक करे और ऐप डाउनलोड कर ले और समुदाय से जुड़े रहे आगामी काल में सब जानकारी आती रहेगी

*ज्वॉइन करें*

सुवर्ण शक्तिपीठ

https://kutumbapp.page.link/4qE4rLoUkd3MAKdu8 धोखे में मत रहो! यौवन जीवन में केवल एक बार आता है। एक बार चला जाए तो फिर व...
24/02/2023

https://kutumbapp.page.link/4qE4rLoUkd3MAKdu8 धोखे में मत रहो! यौवन जीवन में केवल एक बार आता है। एक बार चला जाए तो फिर वह लौट कर नहीं आता। इस यौवन की कीमत को समझो। यह बहुत कीमती है। अपने यौवन के समय को व्यर्थ की क्रियाओं में नष्ट मत करो। इसे व्यर्थ की चिंताओं में मत गंवाओ। जो कहीं नहीं पहुँचाती उस दौड़ में मत दौड़ो। इसे तो किसी कीमती कार्य में लगाओ। परमात्मा प्राप्ति में लगाओ। विचार करो! आज तुम्हारे शरीर में शक्ति है, आँखों में तेज है, मुख पर चमक है, हाथों में बल है। आज तुम चाहो तो पहाड़ों का सीना चीर सकते हो। तूफ़ानों को ललकार सकते हो। सागर की छाती पर सवार हो सकते हो। पर समय आएगा, जब तुम हाथ हिलाना... https://kutumbapp.page.link/4qE4rLoUkd3MAKdu8

सुवर्ण शक्तिपीठ

मकर संक्रांत 2023 संपूर्ण माहिती
14/01/2023

मकर संक्रांत 2023 संपूर्ण माहिती

Makar sankarant मकर संक्रांती 2023 l पुण्यकाळ l पूजाविधी आणि या दिवशी करावयाचे काही विशेष उपायमकर संक्रांतीचा सण नवीन वर्ष आणि ....

उद्या *अंगारक चतुर्थीच्या* दिवशी गणेशाची पूजा कशी करायची या संकष्टी चतुर्थीला अंगारक का म्हणतात *तिचे महत्त्व व संपूर्ण ...
09/01/2023

उद्या *अंगारक चतुर्थीच्या* दिवशी गणेशाची पूजा कशी करायची
या संकष्टी चतुर्थीला अंगारक का म्हणतात
*तिचे महत्त्व व संपूर्ण माहिती*
https://t.me/Sreemahavidya/51

अश्याच विविध विषयांवर माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चैनल जॉईन करा

*शाकंभरी पौर्णिमा* च्या दिवसाची शुरुवात आई भगवतीची सेवा करून तिच्या आशीर्वादाने....*टेलिग्राम चैनल* सुरू केला आहे....व्ह...
07/01/2023

*शाकंभरी पौर्णिमा* च्या दिवसाची शुरुवात आई भगवतीची सेवा करून तिच्या आशीर्वादाने....
*टेलिग्राम चैनल* सुरू केला आहे....
व्हॉट्स ग्रुप तयार केला पण बरेच जण नंतर जॉईन होतात त्यांना मागचे मॅसेज पाहायला मिळत नाहीत
आणि व युट्यूब वर व्हिडिओ बनवायला पण वेळ खूप जातो
त्यामुळे टेलिग्राम चैनल तयार केला आहे यामध्ये आपण सहभागी व्हा
यामध्ये रोज कोणकोणत्या सेवा व्रत वैकल्येची माहिती व इतर अध्यात्मिक विषयावर उपयोगी माहिती टाकली जाईल याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल ...
या टेलिग्राम चैनलमध्ये जास्तीत जास्त सद भक्तांना जॉईन करा....
श्री महाविद्या नमः....
श्री स्वामी समर्थ महाराज की जय

Sree Mahavidya Sadhana Shakti peeth

You can view and join right away.

श्री महाविद्याय नमः आज आपण अश्या महान स्तोत्राचे माहिती करून घेणार आहोत कि ज्या स्तोत्राचे पठन केल्यास संपूर्ण श्री दुर्...
31/12/2022

श्री महाविद्याय नमः
आज आपण अश्या महान स्तोत्राचे माहिती करून घेणार आहोत कि ज्या स्तोत्राचे पठन केल्यास संपूर्ण श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणाचे फलश्रुती मिळते अश्या महान स्तोत्र म्हणजे *सिद्धकुंजिकस्तोत्रम् :* नवरात्रीत याचे पठण केल्यास धन, ज्ञान, कीर्ती, सुख-शांती आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व याच्या पठणाने दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण फळ मिळते
*सिध्द कूंजिका स्तोत्र महत्व व प्रयोग*

श्री महाविद्याय नमः आज आपण अश्या महान स्तोत्राचे माहिती करून घेणार आहोत कि ज्या स्तोत्राचे पठन केल्यास संपूर्ण श...

*🏵️श्रीयंत्र महा पूजन🏵️*शाकंभरी नवरात्र विशेष पूजन*🏵️पौष शु 8 शुक्रवार दिनांक 30/12/2022 रोजी सायं. 5.30 वाजता सुरू होईल...
14/12/2022

*🏵️श्रीयंत्र महा पूजन🏵️*
शाकंभरी नवरात्र विशेष पूजन
*🏵️पौष शु 8 शुक्रवार दिनांक 30/12/2022 रोजी सायं. 5.30 वाजता सुरू होईल*
त्याचा लाईव्ह पूजनाचा व्हिडिओ बरोबर पूजन चालू राहील त्या आधी आपण श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्रची निवड व पूजन साहित्य व मांडणी याचे व्हिडिओ ची खाली दिली आहे
*श्री यंत्राचे महत्व व निवड*
https://youtu.be/Xe723lT27Iw
*श्री यंत्र पूजन साहित्य व मांडणी*
https://youtu.be/kFe5H5zs_7o

*व्हॉट्स अप ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/E1lC9rk6Ka0Hievrg1Fipj

*युट्यूब चैनल लिंक*
https://youtube.com/

चैनल सबस्क्राइब करा व व्हॉट्स अप ग्रुप जॉईन करा

श्रीयंत्राचे महत्व व त्याचे पूजनविधी श्रीयंत्राचे महत्व । श्री यंत्र का महत्व | shree yantra pooja | shree yantra benefits लक्ष्मी प्राप्त.....

*शाकंभरी नवरात्र उत्सव*शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करताना आई भगवतीची काही विशेष सेवा...*पहिल्या दिवशी- दुर्गाष्टमी*या दि...
11/12/2022

*शाकंभरी नवरात्र उत्सव*
शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करताना आई भगवतीची काही विशेष सेवा...
*पहिल्या दिवशी- दुर्गाष्टमी*
या दिवशी आई भगवतीच्या आगमन म्हणजेच *श्रीयंत्र महापुजन* म्हणजेच आई भगवतीला घटी बसवणे
*लाईव्ह श्रीयंत्र पूजन* केले जाईल त्या प्रमाणे ज्यांना पूजन करायचे आहे त्यांनी *पूजा साहित्य* सांगितले राहील त्या प्रमाणे जमा करून ठेवणे
व सांगितल्या वेळेत पूजन चालू होईल व नऊ दिवसात काही *विशेष सेवा साधना* करण्याची माहिती देण्यात येईल
या 9 दिवसात
*पहिल्या दिवशी स्थापना व पूजन*
दुसऱ्या दिवसा पासून
*नावर्णव मंत्र, दुर्गा सप्तशती, सिद्ध कुंजिका, व काही विशेष सेवा* सांगितल्या जातील
त्यासाठी आपण आमच्या *युट्यूब चैनल ला सबस्क्राईब* करून ठेवा व *व्हॉट्स अप ग्रुप ला जॉईन* करून ठेवा....

*व्हॉट्स अप ग्रुप लिंक* - https://chat.whatsapp.com/E1lC9rk6Ka0Hievrg1Fipj

*युट्यूब चैनल लिंक*
https://youtube.com/

WhatsApp Group Invite

09/12/2022

सुवर्ण शक्तीपीठ श्री महाविद्या साधना शक्ति पीठ
https://www.facebook.com/profile.php?id=100087883851694&mibextid=ZbWKwL

सुवर्ण शक्तीपीठ-ध्यान,योगा,मेडीटेशन, श्रीविद्या ललितात्रिपुरसुंदरी साधना श्रीयंत्र पूजन

30/08/2022

*उद्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीची जन्म दिवस आहे*
🕉️ *गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्रावर स्वामींचा जन्म झाला*
त्यांच्या स्मरणार्थ आज उद्या मध्ये संपूर्ण चरित्र श्रवण करूया व स्वामीच्या चरणी सेवा अर्पण करूया....
*श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत* (मराठी भाषांतर)
एक अद्भुत अनुभूतीचा ग्रंथ सर्व प्रश्नाचे उत्तरे व सर्व मनोकामना पूर्ण करणारा ग्रंथ
श्रीदत्त उपासना सर्व अध्यायांची प्लेलिस्ट व प्रत्येक अध्यायाची लिंक दिली आहे आपल्या सोईने शांततेत श्रवण करा

https://youtube.com/playlist?list=PLwCwigd6ODV4N3GtldIlAWk_mUAfkL4cT

*अध्याय पहिला*
https://youtu.be/5iWH5Cn3vAc

*अध्याय दुसरा*
https://youtu.be/ylndg1ofJj0

*अध्याय तिसरा*
https://youtu.be/Ybd1MvzCKb8

अध्याय चौथा
https://youtu.be/dwfNhIp8yRE

अध्याय पाचवा
https://youtu.be/eS8tLy_FTV0

अध्याय सहावा
https://youtu.be/AxNIXlc8vdk

अध्याय सातवा
https://youtu.be/AxNIXlc8vdk

अध्याय आठवा
https://youtu.be/7-B4alDDyQk

अध्याय नववा
https://youtu.be/9jI8IASnQgY

अध्याय दहावा
https://youtu.be/djh29Nk16UE

अध्याय अकरावा
https://youtu.be/TjcVhkcEsoI

अध्याय बारावा
https://youtu.be/VD-Ca7Y-NpA

अध्याय तेरावा
https://youtu.be/p8ne9u017cg

अध्याय चौदावा
https://youtu.be/qTqvbEyj6fw

अध्याय पंधरावा
https://youtu.be/odSj8UB0osY

अध्याय सोळावा
https://youtu.be/VqVALg-InSA

अध्याय सतरावा
https://youtu.be/ryKgHQ-JX6A

अध्याय अठरावा
https://youtu.be/vMmBonio_14

अध्याय एकोणवीस
https://youtu.be/Yddf4-Wg3mQ

अध्याय विसावा
https://youtu.be/mpj6FWN7Wyo

अध्याय एकविसावा
https://youtu.be/xakxPmr_eZA

अध्याय 22 | https://youtu.be/Pme9JLXYkmA

अध्याय 23 |
https://youtu.be/gFuc04JaVmA

अध्याय 24 | https://youtu.be/ETPUEjtd048

अध्याय 25 | https://youtu.be/BVR1KWm18cI

अध्याय 26, 27 | https://youtu.be/31_eEr6isdg

अध्याय 28, 29, 30 |
https://youtu.be/IbveN2m5FDY

अध्याय 31 |
https://youtu.be/BoiGxTmLWBM

अध्याय 32, 33 |
https://youtu.be/i1EzA_yzWg4

अध्याय 34, 35 |
https://youtu.be/bx77yLFbRJ4

अध्याय 36 |
https://youtu.be/VRCMm5UlfQ4

अध्याय 37 |
https://youtu.be/N9cjzGSiYBs

अध्याय 38, 39 |
https://youtu.be/FvjwRw8D0mg

अध्याय 40 |
https://youtu.be/9_AetYTkSY4

अध्याय 41 |
https://youtu.be/blojnHe5IUI

अध्याय 42, 43 |
https://youtu.be/ACqd8Ip1Jt8

अध्याय - 44 | https://youtu.be/vs4VgosXU0c

अध्याय - 45,46
https://youtu.be/_7b3xrVwgnI

अध्याय – 47
https://youtu.be/jpgjPxpEYco

अध्याय – 48
https://youtu.be/hLB8KHEKlB0

अध्याय - 49 te 53
https://youtu.be/MRTi8EfbOMw

*स्वामी सेवा या चैनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा,*

30/08/2022

चला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया.....
धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोग. द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे ? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे: अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचे होण्याकरिता, ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली, त्यालाच शरण जावे. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो, त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प-विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररूप हे काही रूप नव्हे; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच, जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय, आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोगच. जो दुसर्‍याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात, तितके मनुष्याला दुःख जास्तच होते. जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे, ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी. ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की, जगात कुठे सुख, समाधान, आणि आनंद आहे का ? पण तो संशय बरोबर नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल ? असमाधान याचा अर्थच 'समाधान नाही ते.' यावरून असे स्पष्ट दिसते की, आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीमध्ये, सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. ह्याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो. उद्या पुन्हा काळजी आहेच ! पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते.
बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायकराजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामीमय प्रभात
29/08/2022
श्री_स्वामी_समर्थ_श्री_क्षेत्र_अक्कलकोट_गजर_स्वामी_नामाचा

30/08/2022

चला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया.....
समाधानाचें स्थान । एका रामावांचून नाहीं जाण ॥ विषयी गुंतले सर्व जन । चित्त मन तेथे केले अर्पण । तेथे कोणास न येई समाधान । पावे सुखदुःख समसमान ॥ विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा ॥ पैका हाती खेळवला । त्याने हात काळा झाला । हा दोष नाही पैक्याला । आपण त्याला सत्य मानला ॥ एका मानापोटी दुःखाचे मूळ । हे जाणती सर्व सकळ ॥ वैभव-संपत्तीचा सहवास । हाच दुःखास कारण खास ॥ व्यवहाराच्या चालीने चालावे । वेळ प्रसंग पाहून वर्तावे । चित्ती समाधान राखावे ॥ जोवर जरूर व्यवहारात राहणे । तोवर त्याला जतन करणे ॥ ज्याचा घ्यावा वेष । तैसे वागणे आहे देख ॥ व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्याशी । तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसर्‍यापाशी ॥ ज्याचा जो जो संबंध आला । तो तो पाहिजे रक्षण केला ॥ आपलेकडून न कोणाचे दुखवावे अंतःकरण । तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण ॥ संगत धरावी पाहून । बाह्य भाषणावर न जावे भुलून ॥ मिष्ट भाषण वरिवरी । विष राहे अंतरी । असल्याची संगत नसावी बरी ॥ ज्याचा त्यास द्यावा मान । लहानाचे राखावे समाधान । मोठ्याचे पुढे व्हावे लीन । वागत जावे जगी सर्वास ओळखून ॥ मनाने व्हावे श्रेष्ठ । बाह्यांगी राहावे कनिष्ठ ॥ न करावा कोणाचा उपमर्द । गोड भाषण असावे नित्य ॥ आळसाला न द्यावा थारा । सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला ॥ पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे । पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे ॥ तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे । आळशीपण नसावे ॥ देह आळशी न ठेवावा हे जरी खरे । तरी त्याची परिस्थिति ओळखून वागणे बरे ॥ मागे काय झाले हे न पाहावे । उद्या काय होईल हे मनी न आणावे । आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे । प्रयत्नाचा कंटाळा न करावा ॥ आज जे मिळाले ते घ्यावे । पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्‍न करावा ॥ बिना केले काम । न मिळत असे दाम ॥ धन संग्रही राखावे । सर्वच खर्चून न टाकावे ॥ थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे । आणखी जास्त न करावे ॥ नोकरी ज्याची करणे जाण । त्याचे मानावे प्रमाण ॥ व्यवहारात असावी दक्षता । अचूक प्रयत्‍न करावा सर्वथा ॥ प्रपंचात असावे दक्ष । सत्याचा धरावा पक्ष ॥ जो जो प्रसंग येईल जैसा । प्रपंचात वागेल तैसा । याचे नाव प्रपंचात दक्षता ॥ व्यवहार करावा ऐसा जपून । कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून ॥ भगवंताचे आहो आपण । ही मनी ठेवावी ओळखण ॥ समाधानाचे स्थान । एका रामावाचून नाही जाण ॥ म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान । राखून नामाचे अनुसंधान ॥
बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायकराजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामीमय प्रभात
30/08/2022
श्री_स्वामी_समर्थ_श्री_क्षेत्र_अक्कलकोट_गजर_स्वामी_नामाचा

08/08/2022

चला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया.....
समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्ये पाळायला लागतातच. नेहमी 'राम कर्ता' ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भिती, आशा, तृष्णा, ह्या सर्व 'राम कर्ता' म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत, त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून, ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा, आणि 'राम कर्ता' ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते; ते समाधान म्हणता येईल का ? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही, ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरूरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही; तो एक 'राम' म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून, मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी; काही न करणारा हा खरा अडाणी होय. वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता वागणारी, ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देह्बुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल. खरोखर, थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे, तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी उभा राहील. दोष न पाहताही जो दुसर्‍याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल, आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचे प्रेम कमी होईल, आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमे श्वरप्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल, आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल, तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले, त्याला सर्वत्र परमे श्वरच दिसेल. इतर साधनामध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे, नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या.
बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायकराजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामीमय प्रभात
08/08/2022
#श्री_स्वामी_समर्थ_श्री_क्षेत्र_अक्कलकोट_गजर_स्वामी_नामाचा

06/08/2022

चला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया.....
भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहीजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते ? वास्तविक आपण कशाकरीता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख ! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो, त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद, तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृष्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे, ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृष्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरूपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरीक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा-दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थबुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणारा 'मी' जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हॄदयात स्वयंभू आहे. वृत्ति वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, "रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी देवू नको. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव". रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावे.
बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायकराजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामीमय प्रभात
06/08/2022
#श्री_स्वामी_समर्थ_श्री_क्षेत्र_अक्कलकोट_गजर_स्वामी_नामाचा

06/08/2022

चला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करूया.....
देहच मी' हा भ्रम. आपण कोण, आपले कर्तव्य काय, हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी 'माझे' म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर 'मी' त्याहून निराळाच नव्हे का ? देहाला ताप आला तर 'मला' ताप आला, देह वाळला तर 'मी' वाळलो, असे म्हणतो तीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली. म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे, असे मला वाटते, याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्यसुख-रूपच असले पाहिजे. नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी, दोन्ही एकच; पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल, तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे, सुख-रूप असणार्‍या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती. एका गॄहस्थाची बायको बाळंत झाली, तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही, त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे. एखादे झाड काढायचे असेल, आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली, तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच संसाररूपी वॄक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. 'मी कर्म केले' हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना जीव विनाकारणच 'मी' कर्ता असे मानतो. कर्तुत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा 'मी कर्ता नसून राम कर्ता' ही भावना वाढवणे, हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते; किंबहुना, हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. खरोखर, तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की, सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा, आणि नीतिला धरून राहा; त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतिला, शुद्ध आचरणाला, फार महत्व आहे. जो शुद्ध मनाने परमे श्वराचे चिंतन, नामस्मरण करतो, त्याला साहाय्य करायला परमे श्वर सदैव तयार असतो. आपण त्या परमे श्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. दीनदयाळ भक्तवत्सल परमे श्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.
बोला अनंतकोटी ब्रम्हांड नायकराजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामीमय प्रभात
05/08/2022
#श्री_स्वामी_समर्थ_श्री_क्षेत्र_अक्कलकोट_गजर_स्वामी_नामाचा

06/08/2022

एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला. तो परिस्थितीने एवढा गांजला होता की, श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलीताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे ब्राह्मणा ! तू आत्महत्या करण्यास सिध्द झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येच्या सबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता तुला दारिद्रयापासून मुक्तता मिळेल.'' असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेली. घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहीले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली हाती. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नि यज्ञाने दहन केले होते. कांही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली. तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला कुज दोष (मंगळ दोष) असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू कांही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत. तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाहा संबंधीच्या अडचणी असल्यास त्याना श्रीपाद प्रभु दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी (सकाळी 10-30 ते 12-00) अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडयाच्या तेलाचा दिवा लाऊन तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांना बजावून सांगितले. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा किती तरी नवीन नवीन पध्दतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मा पासून मुक्तता केली. या सर्व पध्दती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे.

https://youtu.be/aPVQQO8-Lfg
30/07/2022

https://youtu.be/aPVQQO8-Lfg

श्रावण सोमवार महादेवाची पुजा कशी करावी? रुद्राभिषेक कसा करावा, सायंकाळी बिल्वपत्र कसे वाहावे व महादेवाला प्रसन्....

Address

Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Seva:

Videos

Share