📍विधान भवन, नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्य़ातील गुन्हेगारी मत मांडले.
• नुकत्याच झालेल्या परभणीच्या घटनेत स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी विनंती केली.
• सोनपेठ, गंगाखेड परिसरासह बीड जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात वाळूउपसा केला जातो. हा देखील मुद्दा मांडला.
• बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा सारा वृत्तांत मांडत सदर घटनेतील आरोपींवर तात्काळ योग्य ती कारवाई करून स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
#Maharashtra #Nagpur #WinterAssemblySession2024
#Maharashtra #wintersession2024
#नागपूर #sureshdhas #मस्साजोग #केज
#संतोषदेशमुख #सोमनाथसूर्यवंशी #अपहरण #न्यायमागणी
अण्णा तुमचे शब्द ऐकून डोळ्यात पाणीच येते...😢
सुरेश आण्णा धस यांच आज विधानसभेतले भाषण बघितलं तर अस वाटतं बीडचे गल्लोगल्लीतले गुंड आणि बीडची गुन्हेगारी नक्कीच संपेल व संतोष देशमुख ला नक्की न्याय मिळेल..
🕯️🕯️कँडल मार्च 🕯️🕯️
शहीद अहेमद खान पठाण कृती समिती तर्फे सायंकाळी 7.30 वाजता अब्दुल कलाम चौक,शहीद अहेमद खान पठाण मार्ग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत कँडल मार्च काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रेमी कालकथीत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ...
🕯️🕯️कँडल मार्च 🕯️🕯️
शहीद अहेमद खान पठाण कृती समिती तर्फे सायंकाळी 7.30 वाजता अब्दुल कलाम चौक,शहीद अहेमद खान पठाण मार्ग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत कँडल मार्च काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रेमी कालकथीत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ...
सिंगापूर येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश याने विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. डी. गुकेश हा जगातील सर्वात कमी वयाचा विश्वविजेता होण्याचा विश्व विक्रम आपल्या नावे रचला असून, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. विश्वविजेता डी. गुकेश याचे मनःपूर्वक अभिनंदन!
#Chess #GukeshDing #Gukesh #ChessChampionship
Icon star #AlluArjun Speech @ #Pushpa2TheRule Trailer Launch Event in Patna.
#TeamAA #AlluArjun #alluarjunonline #alluarjunmovie
2 हजार 400 कोटी रुपये गेले कुठं...?
15 वर्षात केलं काय...?रस्त्यावर कचरा अन नळाला पाणी नाय...? चोवीसे कोटी गेले कुठं...!
येथील लोकप्रतिनिधीकडून 2 हजार 400 कोटींच्या विकास कामांचा डंका पेटवला जातो पण गेल्या15 वर्षांमध्ये लातूरकरांचे मूलभूत प्रश्नही मार्गी लागले नाहीत.... शहराच्या गल्लीबोळ तर सोडाच पण चोहीबाजूचे रस्तेही कचऱ्याची माखले आहेत.... जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही मुश्किल झाले आहे....हेच का स्वच्छ शहर सुंदर शहर? असा सवाल उपस्थित होत आहे... कोट्यवधींचे कंत्राट देऊन ही अवस्था का... नेमका पैसा कुणाच्या खिशात जातो... कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी यामुळे नागरिकांना श्वास घेणेही मुश्किल झाले आहे.... हेच का विकासाचे मॉडेल.... सुंदर शहर तर सोडाच पण आहे त्या शहराचे विद्रुपीकरण करण्यामध्ये या लोकप्रतिनिधीने हातभार लावला आहे.... त्यामुळे 2 हजार 400 कोटी गेले कु
2 हजार 400 कोटी रुपये गेले कुठं...?
15 वर्षात केलं काय...?रस्त्यावर कचरा अन नळाला पाणी नाय...? चोवीसे कोटी गेले कुठं...!
येथील लोकप्रतिनिधीकडून 2 हजार 400 कोटींच्या विकास कामांचा डंका पेटवला जातो पण गेल्या15 वर्षांमध्ये लातूरकरांचे मूलभूत प्रश्नही मार्गी लागले नाहीत.... शहराच्या गल्लीबोळ तर सोडाच पण चोहीबाजूचे रस्तेही कचऱ्याची माखले आहेत.... जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही मुश्किल झाले आहे....हेच का स्वच्छ शहर सुंदर शहर? असा सवाल उपस्थित होत आहे... कोट्यवधींचे कंत्राट देऊन ही अवस्था का... नेमका पैसा कुणाच्या खिशात जातो... कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी यामुळे नागरिकांना श्वास घेणेही मुश्किल झाले आहे.... हेच का विकासाचे मॉडेल.... सुंदर शहर तर सोडाच पण आहे त्या शहराचे विद्रुपीकरण करण्यामध्ये या लोकप्रतिनिधीने हातभार लावला आहे.... त्यामुळे 2 हजार 400 कोटी गेले कु
2 हजार 400 कोटी रुपये गेले कुठं...?
15 वर्षात केलं काय...?रस्त्यावर कचरा अन नळाला पाणी नाय...? चोवीसे कोटी गेले कुठं...!
येथील लोकप्रतिनिधीकडून 2 हजार 400 कोटींच्या विकास कामांचा डंका पेटवला जातो पण गेल्या15 वर्षांमध्ये लातूरकरांचे मूलभूत प्रश्नही मार्गी लागले नाहीत.... शहराच्या गल्लीबोळ तर सोडाच पण चोहीबाजूचे रस्तेही कचऱ्याची माखले आहेत.... जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही मुश्किल झाले आहे....हेच का स्वच्छ शहर सुंदर शहर? असा सवाल उपस्थित होत आहे... कोट्यवधींचे कंत्राट देऊन ही अवस्था का... नेमका पैसा कुणाच्या खिशात जातो... कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी यामुळे नागरिकांना श्वास घेणेही मुश्किल झाले आहे.... हेच का विकासाचे मॉडेल.... सुंदर शहर तर सोडाच पण आहे त्या शहराचे विद्रुपीकरण करण्यामध्ये या लोकप्रतिनिधीने हातभार लावला आहे.... त्यामुळे 2 हजार 400 कोटी गेले कु
अर्चना पाटील चाकूरकर यांची भव्य पदयात्रा.
बीजेपी च्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांची भव्य पदयात्रा.
लातूर शहरातील आझाद चौक या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांची भव्य सभा.