03/08/2022
पातूर तालुक्यातील तुलंगा शेतशिवारातील सोयाबीन पीकांवर वाणी किटकांनी हल्ला चढवला असून संपूर्ण पीकच उध्वस्त झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी अशोक मेटकर या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या पंधरा एकर शेतातील सोयाबीन पीकांवर
ट्रॅक्टरने नांगर फिरवला आहे.